आम्ही कोण आहोत

व्यंकटेश फाऊंडेशनचं ध्येय आहे की, केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगायचं. आज सभोवताली, समाजामध्ये आणि देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सक्षमीकरणाची गरज आहे.

आमचं कार्य

व्यंकटेश फाउंडेशनद्वारे होणारे प्रत्येक कार्य हे लोकसहभाग, तंत्रज्ञानाची साथ, लोकहितार्थ उपक्रमांची रचना व बांधणी, दूरदृष्टी आणि परिवर्तन या पंचसूत्रीच्या आधारेच केले जाते.

मिडिया

व्यंकटेश फाऊंडेशन मध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची अनेक प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. समाजपयोगी उदात्त भावनेतून सुरु असलेल्या कार्याला सर्व मिडीयांनी साथ दिली.

आमचं कार्य

आम्ही तुमच्यासाठी काय करतो

आरोग्य

आपण ही म्हण नेहमीच ऐकत आलो आहोत की, “जान है तो जहान है”.! अगदी जेव्हा कोरोनाचे महासंकट आले होते तेव्हा,

महिला सक्षमीकरण

आज आपण सर्व पाहतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. महिलांमध्ये असलेल्या क्षमतांना आकाशाची देखील मर्यादा नाही.

शेतकरी विकास

शेतकरी हा राजा आहे. हे आम्ही म्हणतोही आणि मानतोही! आज शेता-शिवारात राब-राब राबणारा शेतकरी भारताचा कणा आहे.

शैक्षणिक

आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्व. एपीजे अब्दुल कलाम यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ते म्हणत “आजचे विद्यार्थी

Testimonial

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..